spot_img
अहमदनगरअर्ध्यावरती डाव ‘मोडला’! नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार

अर्ध्यावरती डाव ‘मोडला’! नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
राजाराणीचा सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडल्याची धक्कादायक घटना नगर-सोलापूर महामार्गावर घडली भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने समोर चालेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. हरिभाऊ राजाराम गरड, सुशीला गरड असे या घटनेत मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

गरड दाम्पत्य नगर-सोलापूर महामार्गाने मिरजगाववरून निमगाव डाकूकडे घरी जात होते. रात्री ९ वाजेच्या दरम्यान बाभळगाव खालसा शिवारात पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने जोरदार दुचाकीला (क्रमांक एमएच २३-वपी २५२) धडक दिली.

त्यात दुचाकीवरील हरिभाऊ राजाराम गरड (रा. निमगाव डाकू, ता. कर्जत), पत्नी सुशीला गरड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...