spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांचा सरकारला नवा 'अल्टीमेटम'; म्हणाले ३० सप्टेंबरपर्यंत..

जरांगे पाटलांचा सरकारला नवा ‘अल्टीमेटम’; म्हणाले ३० सप्टेंबरपर्यंत..

spot_img

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदा पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून तसेच शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं म्हणत सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ३० सप्टेंबरच्या आत करा, अशी मागणी केली आहे. सरकार ३० सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे,
यावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

सरकार मराठा समाजाच्या मागण्या स्वीकारत नाही, त्यामुळे सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवारांचे जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच कर्जमुक्तीच करायची. पिकविमे सगळे द्यायचे, अनुदान सुद्धा सगळं द्यायचं. शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...